पालकांना मिळणार दिलासा ! शालेय फी संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

Big decision of the state government regarding school fees.

करिअरनामा ऑनलाईन । शालेय फी संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय फी कशा प्रकारे कमी करता येईल याबाबत कायदेशीर बाबी तपासून शासनास अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण तज्ञ अधिकार्यांची शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्यासाठीकरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अतिंम निर्णय काय असणार हे बघणे अधिक महत्वाचे असणार आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही संस्था … Read more

शिक्षण विभागात सरळसेवा भरती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

करिअरनामा आॅनलाईन | शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या … Read more

आजपासून राज्यातील 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरु; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी शेयर केला खास व्हिडिओ

करिअरनामा आॅनलाईन | कोरोना महामारिमुळे बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने आता सुुर होत आहेत. आजपासून राज्यातील 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरु होत आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक खास व्हिडिओ शेयर करत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचं आवाहन केलंय. https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1354281409494577154 बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा नव्या उत्साहाने शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांचा आनंद, शाळांची … Read more

10 वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून पुन्हा मुदतवाढ; 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । दहावी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली. आता विद्यार्थी 2 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकतील. बोर्डाकडून अर्ज भरण्यासाठीच्या मुदतवाढीबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २५ जानेवारी ही अंतिम मुदत होती. आता ही अवधी 2 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more

Breaking News : 10 वी, 12 वी च्या परिक्षा ‘या’ तारखेला होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या दरम्यान होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर दुसरीकडे दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल2021 ते 31 मे 2021 … Read more

Breaking News : राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीत झाल्यापासून सर्व शाळा बंद होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू … Read more

तीन ते चारच तास शाळा मधली सुट्टी बंद – वर्षा गायकवाड

करिअरनामा ऑनलाईन । दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याची तयारी केली असून विद्यार्थ्यांची गर्दी टाळून शाळा भरविण्यात येणार आहे. कोरोना संकट असताना शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. 23 नोव्हेंबर … Read more

राज्यातील शाळा २१ सप्टेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेला सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई | केंद्र शासनाच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते … Read more

मराठा आरक्षण स्थगितीचा अकरावी प्रवेश प्रक्रियेला फटका; दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली

मुंबई । सर्वोच्च न्यायालयानं शैक्षणिक प्रवेशासाठीच्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे, अकरावीचे प्रवेश आता लांबणीवर गेले आहेत. इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे आज जाहीर होणारी अकरावी प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली आहे. इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ अंतर्गत नियमित प्रवेश फेरी-२ ची गुणवत्ता, निवड यादी (Allotment) आज जाहीर केली … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more