1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये ऑफलाईन सुरू होणार

करिअरनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसल्यानंतर सरकारनं नियमांचं पालन करत राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्याची परवानगी दिली होती. परंतु यानंतर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. दरम्यान, आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयेही … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा द्वितीय सत्राच्या परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय; परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत मोठी घोषणा

Pune University SPPU

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 2020-21 या शैक्षणिक वर्षातील सत्राच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. ही परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सोबतच, मे महिन्याच्या अखेरपर्यंत वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार आहे. सध्या 2020-21 मधील प्रथम सत्राच्या परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेण्यात येत आहेत. या परीक्षा 15 मे पर्यंत संपणार … Read more

Breaking News : 10 वी चे निकाल वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे करणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सुचक विधान

Independent channel of Balbharati

मुंबई । राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. तसेच केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा बद्दल महत्वाची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी … Read more

राज्यातील शाळा पुन्हा बंद? कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन दरबारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांतील शाळा अद्याप सुरुच झालेल्या नाहीत. तसेच अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील … Read more

आजपासून राज्यातील 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरु; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी शेयर केला खास व्हिडिओ

करिअरनामा आॅनलाईन | कोरोना महामारिमुळे बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने आता सुुर होत आहेत. आजपासून राज्यातील 5 वी ते 8 वी च्या शाळा सुरु होत आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक खास व्हिडिओ शेयर करत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचं आवाहन केलंय. https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1354281409494577154 बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा नव्या उत्साहाने शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांचा आनंद, शाळांची … Read more

Breaking News : राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीत झाल्यापासून सर्व शाळा बंद होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू … Read more

JEE आणि NEET परीक्षा निश्चित वेळेतच होणार; NTAचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली । JEE Main 2020 आणि NEET UG प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच NTAकडून वेबसाईटवर परीक्षा निश्चित वेळेतच होण्यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. एनटीएने JEE मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार … Read more

Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

करिअरनामा । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी हायरिंग इंटेंटमध्ये … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

धक्कादायक! बोर्डाची परीक्षा द्यायला गेलेल्या ३२ विदयार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण 

करिअरनामा ऑनलाईन । सध्या कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सर्वठिकाणी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहे. अनेक ठिकाणी विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द कऱण्यात आल्या आहेत. मात्र कर्नाटक राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली आहे. २५ जून ते ३ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या ३२ मुलांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सर्व काळजी घेऊनही विद्यार्थ्यांना संक्रमण … Read more