ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा पुन्हा सुरु होणार

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून … Read more

राज्यातील शाळा सुरु राहणार की बंद? आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ अतिशय महत्वाची माहिती

School Holiday

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर शाळा सुरु राहणार की बंद याबाबत विद्यार्थी अन् पालक यांच्यात संभ्रम होता. मात्र यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात आता 15 ते … Read more

10 वी, 12 वी च्या परिक्षांच्या तारखा ठरल्या; शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year

मुंबई : ओमिक्रोन विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाही परिक्षा होणार की नाहीत असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. या संदर्भात आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा होणार का? त्या कधी होणार याबाबत गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी 12 वी ची लेखी परिक्षा 4 मार्च … Read more

अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात ! शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड

Independent channel of Balbharati

करिअरनामा ऑनलाइन – कोविड- १९ च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध जगातील विद्यार्थ्याना संकटास सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यामध्ये सुध्दा ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा मुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाच्या ची दुसरी लाट आल्यामुळे … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! शिक्षकांच्या 40 हजार पदांसाठी भरती लवकरच; या तारखेला होणार TET परिक्षेचे आयोजन

Udhhav Thackeray

मुंबई : शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता देण्यात आली आहे. सध्या राज्यात शिक्षकांच्या एकुण 40 हजार जागा रिक्त आहेत. यातील पहिल्या टप्प्यात 6100 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ … Read more

BREAKING NEWS : 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । लाॅकडाऊनमुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसह पालक अनं शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री … Read more

Breaking News : 10 वी चे निकाल वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे करणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सुचक विधान

Independent channel of Balbharati

मुंबई । राज्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिली आहे. तसेच केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा बद्दल महत्वाची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी … Read more

Breaking News : 10 वी, 12 वी परिक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Independent channel of Balbharati

करिअरनामा ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून 10वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली. राज्य सरकारच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान 10 वी ची परीक्षा जून मध्ये तर 12 वीची परीक्षा मे महिन्यात होईल. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बोर्डाच्या परीक्षेविषयी … Read more

10 वी, 12 वी परिक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; पहा महत्वाचे मुद्दे

मुंबई | कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर दहावी, बारावीच्या परिक्षा कशा होणार याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम अवस्था आहे. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी, बारावीच्या परिक्षा आॅफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर इयत्ता बारावीच्या परीक्षा … Read more

10 वी, 12 वी परीक्षा Offline होणार ! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधानसभेत माहिती

मुंबई | दहावी व बारावीच्या परीक्षा आँनलाईन होणार की आँफलाईन? या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. विधानसभा सदस्यांनी या संदर्भात आज सभागृहात प्रश्न उपस्थीत केला होता. यावेळी विधानसभेत सभागृहात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा आँफलाईन होणार आहेत असे जाहीर केले. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन यावर … Read more