Education : प्रत्येक शाळेत निनादणार नवा सुर; प्रार्थनेच्या तासाला ‘हे’ नवे गीत गायले जाणार

Education (17)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय वयातच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची (Education) गौरवगाथा समजावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमितपणे म्हटले जाणार आहे. या गीतास राज्यगीताचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. यामुळे बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून समजणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी … Read more

Teachers Jobs : शिक्षकांसाठी महत्वाचे… आश्रम शाळेतील रिक्त पदे भरण्यासाठी मिळाली शासनाची मंजूरी 

Teachers Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी (Teachers Jobs) तुमच्याकडे चालून आली आहे. B. Ed आणि D. Ed. पदवी घेतलेले उमेदवार या संधीचा फायदा घेवू शकतात. महाराष्ट्र शासनाने नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दली घोषणा केली आहे. राज्यातील 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी तब्बल 282 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी … Read more

Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission : तुमच्या मुलीला पुण्यातील सैनिकी शाळेत घालायचंय का? 6 th, 11 th साठी प्रवेश प्रक्रिया सुरु, Army, Navy, Airforce…

Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission

करिअरनामा ऑनलाईन । 1997 साली देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली मुलींची सैनिकी शाळा (Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala Admission) पुण्याजवळील मुळशी येथे सुरु झाली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयात विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात जबाबदार, शिस्तबद्ध … Read more

Education : पोरं खुश!! पुस्तकांसोबत वह्याही मिळणार अगदी मोफत; शालेय शिक्षणमंत्र्यांच्या मोठा निर्णय

Education

करिअरनामा ऑनलाईन। शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं खूप होतं (Education) ही समस्या अनेक वर्षांपासून मांडली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचं ओझं कसं कमी करता येईल याबाबत सतत सरकार आणि काही सामाजिक संस्था विचार करत असतात. आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा पुन्हा सुरु होणार

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून … Read more

राज्यातील महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत … Read more

मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरातील शाळा बंद; अजित पवारांची माहिती

School Holiday

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा … Read more

राज्यातील शाळा सुरु राहणार की बंद? आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ अतिशय महत्वाची माहिती

School Holiday

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर शाळा सुरु राहणार की बंद याबाबत विद्यार्थी अन् पालक यांच्यात संभ्रम होता. मात्र यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात आता 15 ते … Read more

BREAKING NEWS : 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । लाॅकडाऊनमुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसह पालक अनं शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री … Read more

Breaking News : 10 वी ची परीक्षा रद्द तर 12 वी च्या परीक्षा होणार; शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांची माहिती

Independent channel of Balbharati

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे असे त्यांनी जाहीर केले … Read more