Education : प्रत्येक शाळेत निनादणार नवा सुर; प्रार्थनेच्या तासाला ‘हे’ नवे गीत गायले जाणार
करिअरनामा ऑनलाईन । शालेय वयातच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची (Education) गौरवगाथा समजावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश काढण्यात आला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…” हे राज्यगीत आता शाळांमध्ये नियमितपणे म्हटले जाणार आहे. या गीतास राज्यगीताचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. यामुळे बालपणीच विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची गौरवगाथा या गीताच्या माध्यमातून समजणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी … Read more