1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये ऑफलाईन सुरू होणार

करिअरनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसल्यानंतर सरकारनं नियमांचं पालन करत राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्याची परवानगी दिली होती. परंतु यानंतर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. दरम्यान, आता १ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालयेही … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा पुन्हा सुरु होणार

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे. येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून … Read more

राज्यातील महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत … Read more

मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरातील शाळा बंद; अजित पवारांची माहिती

School Holiday

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा … Read more

12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत? उच्चस्तरीय बैठकित ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

12th Exam cancel

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशातच 12 वी च्या परिक्षांसदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. 12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत याबाबत उच्चस्तरीय बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी, सध्या सुरू असलेली कोरोना साथीची परिस्थिती आणि मुलांना या नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन … Read more

MPSC ची परीक्षा पुढे ढकला..अन्यथा हा कोरोना महाराष्ट्रासाठी सायलंट बॉम्ब ठरेल; रोहित पवारांच्या ट्विटवर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

Rohit Pawar on MPSC

मुंबई : राज्यातील कोरोनाचा कहर वाढतोच आहे. त्यामुळे कोरोनाची चेन तोडण्यासाठी ब्रेक द चेन याअंतर्गत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. तर शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. हे सर्व नियम 30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र या लोकडाऊन मुळे एमपीएससीची परीक्षा … Read more

10 वी, 12 वी च्या परिक्षा आॅनलाईन की आॅफलाईन? बोर्डाने केले स्पष्ट

पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२वीचीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. ग्रामीण भागात इंटरनेट … Read more

मोठी बातमी! 15 ऑक्टोबर पासून देशात सर्वत्र शाळा होणार सुरु; महाराष्ट्राचं काय?

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचे संकट पाहता अद्याप राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या नाही आहेत. नुकतेच राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा १ नोव्हेंबर पासून सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनीही देशात १५ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या संकटपार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला … Read more

राज्यातील शाळा २१ सप्टेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेला सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई | केंद्र शासनाच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास साफ नकार दिला असून याबाबत आता दिवाळीनंतरच निर्णय घेतला जाईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते … Read more

21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार शाळा; ‘या’ नियमांचे पालन करणे अनिवार्य

नवी दिल्ली | देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे आणि इतर महत्त्वपूर्ण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहेत. मात्र यामध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांचा नकारात्मक सूर दिसत होता. अशातच केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा … Read more