B Pharmacy Admission : B. Pharmacy प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन; इथे पहा वेळापत्रक

B Pharmacy Admission

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता बारावीनंतर औषध निर्माण शास्‍त्र (B Pharmacy Admission) शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या बी. फार्मसीच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. सीईटी सेलने सविस्‍तर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत दि. 20 जुलै पर्यंत दिलेली आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरुवात होईल. व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली … Read more

New Education Policy : यावर्षी कॉलेजच्या शिक्षणात होणार मोठे बदल; जाणून घेवूया नवीन धोरण

New Education Policy (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल (New Education Policy) एज्युकेशन पॉलिसी ही टप्याटप्याने देशात लागू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रीय शिक्षा धोरण लवकरच लागू होणार आहे. येत्या जूनपासून हे धोरण लागू होईल; अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पण यामुळे राज्यातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठे बदल होणार आहेत. नक्की कोणते … Read more

Graduation : राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचं होणार; येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

Graduation

करिअरनामा ऑनलाईन । भारतामध्ये अनेक शिक्षण शाखांतली पदवी (Graduation) मिळवण्यासाठी तीन वर्षांचा शिक्षणक्रम असतो. त्यानंतर विद्यार्थी पदवीधर होतो. 2020 मधल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) या शैक्षणिक रचनेत हळूहळू बदल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातदेखील पदवीच्या शिक्षणात लवकरच बदल होणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातल्या सर्व पदवी (UG) अभ्यासक्रमांचा कार्यकाळ चार वर्षांचा होणार आहे. … Read more

Education : आता नवीन कॉलेजांना परवानगी नाही, उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Education

करिअरनामा ऑनलाईन। कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या एकाही (Education) नवीन कॉलेजला यावर्षी परवानगी दिली जाणार नाही. मात्र, रोजगाराभिमुख असणाऱ्या नवीन अभ्यासक्रमांना परवानगी मागितल्यास ती दिली जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन’ या विषयावरील एकदिवसीय परिषदेचे मुंबई … Read more

KMC Recruitment 2022 : प्राध्यापकांसाठी खुशखबर!! कोल्हापूरच्या ‘या’ कॉलेजमध्ये निघाली भरती, थेट मुलाखत द्या

KMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये रिक्त पदांच्या (KMC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 25 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीव्दारे निवड होणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – यशवंतराव चव्हाण कॉलेज, कोल्हापूर महानगरपालिका … Read more

राज्यातील महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत … Read more

पालकांना मिळणार दिलासा ! शालेय फी संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

Big decision of the state government regarding school fees.

करिअरनामा ऑनलाईन । शालेय फी संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय फी कशा प्रकारे कमी करता येईल याबाबत कायदेशीर बाबी तपासून शासनास अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण तज्ञ अधिकार्यांची शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्यासाठीकरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अतिंम निर्णय काय असणार हे बघणे अधिक महत्वाचे असणार आहे. लॉकडाऊनच्या काळातही काही संस्था … Read more

11 वी प्रवेशासाठी वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून महत्त्वाची प्रवेश सूचना

करिअरनामा ऑनलाईन | अकरावी प्रवेशातून वंचित राहिलेल्या मुलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. काही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशावीना राहिले आहेत, या मुलांसाठी राज्यातील सहा महानगर क्षेत्रात इयत्ता अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन फेरींचे आयोजन केले गेले आहे. सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावीचे प्रवेश दिले जाणार आहेत. यामध्ये फर्स्ट … Read more

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा होणारच; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली | अंतिम वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या परिक्षेबाबत आज सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत सरासरी गुणांनी विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात यामुळे वाद उफाळून आला होता. आता यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन पडदा टाकला आहे. परिक्षांसदर्भात युजीसीच्या निर्णयावर … Read more

१ सप्टेंबरपासून शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा सुरु करण्याचा केंद्राची योजना

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळं खबरदारी म्हणून बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता … Read more