लग्नपत्रिकेत गुण जुळले अन् आता 12 वीत सुद्धा पडले समान मार्क; सातारा जिल्ह्यातील जोडप्याची प्यारवाली लव्ह स्टोरी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील अधिक कदम व सांगवड येथील किरण सुर्यवंशी यांचा लव्ह अरेंज मॅरेज मे महिन्यात लॉकडाऊन मध्ये पार पडला. त्या अगोदर दोघांनीही बारावी परिक्षा दिली होती. किरण हिने कॉर्मस  तर अधिक यांनी आर्टस मधून परिक्षा दिली. अधिक हा पदवीधर असुन   किरणला  प्रोत्साहन मिळावे यासाठी  त्यांने बारावीची … Read more

UGC च्या निर्णयाविरोधात आदित्य ठाकरे सर्वोच्च न्यायालयात; अंतिम वर्षांच्या परिक्षांसंदर्भात पिटीशन केली दाखल

मुंबई । कोरोना संक्रमणामुळे राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या मात्र केंद्र सरकारकडून सर्व काळजी घेऊन तसेच सामाजिक अलगावचे नियम पाळून परीक्षा घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावर पुन्हा चर्चा करून राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा निर्णय कायम केला होता. आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयाला कायदेशीर रित्या विरोध करत … Read more

IIT ला प्रवेश घेणे आता आणखी सोपे; HRD मंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (IIT ) प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. बारावी उत्तीर्ण झालेले आणि जेईई अडव्हान्समध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली.

Sussess Story | 12 वीत दोन वेळा नापास, पण जिद्दीने झाले IPS; रायगडच्या पोलीस अधीक्षकांची प्रेरणादायी कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । काल बारावीचे निकाल लागले आहेत. बऱ्याच यशस्वी विदयार्थ्यांच्या कथा केल्या जात आहेत मात्र अपयशी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी कथा आणि व्यक्ती दोन्ही आम्ही सांगणार आहोत. आयपीएस अनिल पारसकर यांच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. त्यांना बारावीत एकदा नाही तर दोनदा आले होते अपयश पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विधान त्यांच्यासाठी अगदी सार्थ … Read more

‘या’ तरुणीने घेतली देशातील दुसर्‍या सर्वांत श्रीमंत व्यक्तीची जागा; HCL कंपनीची झाली चेअरमन

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रात जगातील प्रख्यात कंपनी HCL Technologies मध्ये मोठा बदल झाला आहे. कंपनीने शुक्रवारी शिव नाडर यांनी चेअरमन पद सोडले असल्याची माहिती दिली आहे. आता त्यांची दुसरी पिढी कंपनीच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहे. त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा यांना त्यांच्या प्रभावामुळे चेअरमन पद देण्यात आले आहे. शिव रोशनी यांचे लग्न झाले असून त्यांच्या पतीचे नाव … Read more

राज्य पोलीस दलात 12 हजार पदांची भरती ; गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश

कोरोनाच्या काळात बेरोजगार तरुणांची संख्या वाढली. अशा परिस्थितीत बेरोजगार असलेल्या आणि लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. लवकरच पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  दिली.

प्रेरणादायी ! खासगी नोकरी सोडून एका इंजिनिअरने अशाप्रकारे उभी केली 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी; जाणून घ्या

करिअरनामा । ‘ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहा, जर तुम्ही स्वप्ने पाहीली नाहीत तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय असणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही’. हे शब्द आहेत देशातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी मोठी घोषणा करत आपल्या कंपनीचे अध्यक्षपद सोडले आहे. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा या ​​अध्यक्ष … Read more

HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

किती विद्यापीठे पदवी परीक्षा घेण्यास तयार? आयोगाची आकडेवारी आली समोर 

नवी दिल्ली । काही दिवसांपासून देशात पदवी परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळ्या स्तरावर आवाज उमटले होते. परीक्षा म्हणजे विध्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ असा निर्णय हायकोर्टाकडून  देण्यात आला होता.  त्यामुळे सर्व स्तरावरील परीक्षा रद्द केल्या गेल्या होत्या. परंतु विदयापीठ अनुदान आयोग UGC मात्र  पदवी  परीक्षा घेण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. देशात एकूण ९९३ विद्यापीठं आहेत. त्यातील काही ठराविक विद्यापीठांनी परीक्षा … Read more

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर करावा लागेल ‘या’ २ वेबसाईटवर अर्ज 

करियरनामा ऑनलाईन। सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता दहावी १० वी आणि १२ वी परीक्षांचा निकाल लागला आहे. आता गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकनसाठी राज्य महामंडळाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी फेब्रुवारी-मार्च २०२० परीक्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकाची छायांकित … Read more