IIT Mumbai Recruitment : ग्रॅज्युएट उमेदवारांना IIT मुंबईत नोकरीची संधी!! या लिंकवर करा APPLY

IIT Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे लवकरच काही (IIT Mumbai Recruitment) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक  उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे. संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था, … Read more

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा (GATE 2021) 5 फेब्रुवारीपासून

करिअरनामा ऑनलाईन ।पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ ही प्रवेश प्रक्रिया यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. देशातील आयआयटी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांच्या प्रतिनिधींच्या गेट २०२१ कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. महामारीमुळे यंदा ही परीक्षा कशी आयोजित करायचे याचे आव्हन समितीसमोर होते. … Read more

GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली ; 23 नोव्हेंबरपर्यंत मुदत

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली आहे. ज्या उमेदवारांनी गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आपल्या अर्जात २३ नोव्हेंबरपर्यंत सुधारणा करू शकतात. यापूर्वी ही मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र पुन्हा एकदा आयआयटी मुंबईने ही करेक्शन विंडो २३ नोव्हेंबरपर्यंत उघडली आहे. उमेदवार आपली कॅटेगरी, … Read more

IIT ला प्रवेश घेणे आता आणखी सोपे; HRD मंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (IIT ) प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. बारावी उत्तीर्ण झालेले आणि जेईई अडव्हान्समध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी ७२ तासांत वसतिगृहे रिकामी करावीत – IIT मुंबई

विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आयआयटी मुंबईने पवई कॅम्पसमधील सर्व विद्यार्थ्यांना २० मार्चच्या आत वसतिगृहे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांची एक तातडीची बैठक झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.