IIT ला प्रवेश घेणे आता आणखी सोपे; HRD मंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा
भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (IIT ) प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. बारावी उत्तीर्ण झालेले आणि जेईई अडव्हान्समध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली.