MPSC Exam 2021 | MPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 द्वारे विविध पदांच्या 217 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/ एकूण जागा – 217 पदाचे नाव & जागा – जलसंपदा विभाग 1.सहायक कार्यकारी अभियंता,स्थापत्य,गट-अ – … Read more

CA परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखेत वाढ; 6 मे पर्यंत करू शकता अर्ज

CA

करिअरनामा ऑनलाईन | CA परिक्षेकरीता इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय ICAI या संस्थेने घेतला आहे. करोणाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षेसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI) यांनी CA परिक्षेकरीता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मे असणार … Read more

जेईई परीक्षार्थीच्या मदतीसाठी ‘आयआयटी’चे विद्यार्थी सरसावले

सद्य:स्थितीत वाहतुकीच्या साधनांची अनुपलब्धता आणि दूरवरचे परीक्षा केंद्र यामुळे परीक्षेला वेळेवर कसे पोहोचायचे, अशा पेचात असलेल्या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षेच्या (जेईई) परीक्षार्थीच्या मदतीला आयआयटी मुंबईचे देशभरात विखुरलेले आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परिक्षा होणारच; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली | अंतिम वर्षाच्या विद्यर्थ्यांच्या परिक्षेबाबत आज सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करत सरासरी गुणांनी विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला होता. युजीसी आणि राज्य सरकार यांच्यात यामुळे वाद उफाळून आला होता. आता यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊन पडदा टाकला आहे. परिक्षांसदर्भात युजीसीच्या निर्णयावर … Read more

शालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३२ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर निर्बंध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची परीक्षा नक्की … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून … Read more

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

करिअरनामा । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात. यूपीसीची परीक्षा जेवढी … Read more

किती विद्यापीठे पदवी परीक्षा घेण्यास तयार? आयोगाची आकडेवारी आली समोर 

नवी दिल्ली । काही दिवसांपासून देशात पदवी परीक्षा घेण्याबाबत वेगवेगळ्या स्तरावर आवाज उमटले होते. परीक्षा म्हणजे विध्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ असा निर्णय हायकोर्टाकडून  देण्यात आला होता.  त्यामुळे सर्व स्तरावरील परीक्षा रद्द केल्या गेल्या होत्या. परंतु विदयापीठ अनुदान आयोग UGC मात्र  पदवी  परीक्षा घेण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. देशात एकूण ९९३ विद्यापीठं आहेत. त्यातील काही ठराविक विद्यापीठांनी परीक्षा … Read more

दहावीचा CBSC बोर्डाचा निकाल आज होणार जाहीर ; ‘इथे’ येणार पाहता

मुंबई । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSC) दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी निकालाबाबत माहिती दिली आहे. बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला त्यामुळे दहावीच्या निकालाबाबत पालक आणि विध्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. सर्वोच्च न्यायालयाने 15 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याची सूचना केली होती. त्यामुळे विध्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more