शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

शाळा कधी सुरु होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली … Read more

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – उदय सामंत

मुंबई | विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत म्हणाले, अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याबद्दल राज्यपाल महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून राज्य समितीने दोन दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भात एक प्रारूप आराखडा तयार करून तो अहवाल राज्यपाल … Read more

शाळा, महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार … Read more

पालकांना दिलासा; शाळांना ‘फी’ वाढ न करण्याचे राज्य शासनाचे आदेश

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले आहेत. अशा वेळी राज्य शासनाने पालकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची … Read more

महापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार

महापरिक्षा पोर्टल बंद करा अशी जोरदार मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापोर्टलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्युनिअर क्लर्कसाठी महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ उडाला आहे. हिंजेवडी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात हा प्रकार आज २ डिसेंबर रोजी घडला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

DRDO मध्ये इजिनिअरांना कामाची संधी, जाणुन घ्या अर्ज प्रक्रिया

पोटापाण्याची गोष्ट | आजच्या काळात, सरकारी नोकरीची तयारी करीत असलेल्या बर्‍याच लोकांना डीआरडीओमध्ये काम करायचे आहे. ही त्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निकल डिप्लोमा अप्रेंटिस पदांची भरती जाहिर झाली आहे. अभियांत्रिकीमध्ये पदविकेचे शिक्षण झालेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटिस, तांत्रिक … Read more

काय आहे अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी ?

पोटापाण्याची गोष्ट|  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात नवीन शैक्षणिक धोरण आमलात आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या परकीय विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून हार्वर्ड इतकी दर्जेदार विद्यापीठं उभी करण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत.   परकीय विद्यार्थ्यांचे भारतात शिक्षणासाठी येण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ … Read more

विद्यार्थ्याला घडवताना

करीयरमंत्रा|या प्रश्नाचे माझे वैयक्तिक अनुभव वैयक्तिक अनुभवातून विकसित झाले आहे. मला हायस्कूलमध्ये माहिती होती की मला उद्योजक व्हायचे आहे, परंतु त्या उद्दीष्टाच्या पूर्ततेसाठी औपचारिक शिक्षण किंवा कार्यक्रम अस्तित्त्वात नव्हते. बऱ्याच वेळा आपल्याला माहित असत आपल्याला काय बनायचं आहे. पण त्या उद्दिष्ट पुरती साठी औपचारिक शिक्षण किंवा कार्यक्रम बऱ्याच वेळा आपल्याकडे उपलब्ध नसतात. मग पर्याय नसल्यामुळे … Read more