अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई । अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सरकारकडून निर्णय न झालेने अनेक विद्यार्थी संभ्रमावस्थेत होते. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर तोडगा काढल्याचे जाहीर केले आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून … Read more

10 वी, 12 वी च्या अभ्यासक्रमाला कात्री! 2 कोटी विद्यार्थ्यांना मिळणार Online ‘धडे’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना वाढतो आहे. देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. पण विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून शासन दुरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे. दरम्यान, असे ऑनलाईन शिक्षण देतानाच्या मर्यादा लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर उदय सामंत म्हणतात…

मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा जून महिन्यातही बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना उच्च शिक्षण खात्या अंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार का याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२:३० वाजता सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा केली. या चर्चेत … Read more

शाळा १ जुलै ला सुरु करणार – अजित पवार 

मुंबई । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

शाळा कधी सुरु होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली … Read more

दहावीच्या निकालाबाबत SSC बोर्डानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे । दहावीच्या निकालाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (SSC) एक मोठा निर्णय घेतला आहे. एसएससी बोर्डाकडून मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाचा पेपर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता. आता या विषयाचे गुण कसे दिले जाणार ते बोर्डाने जाहीर केले आहे. बोर्डाने या संदर्भात एक परिपत्रक जरी … Read more

शाळा, कॉलेज कधी पासून सुरु होणार? गृह मंत्रालय म्हणते..

नवी दिल्ली । देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन वाढत जाऊन चौथ्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. दरम्यान चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शहरांमधील रुग्णांची संख्या लक्षात घेत नियमांमध्ये शिथिलता देखील दिली आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रातील शाळा आणि कॉलेज उघडणार का? याबाबत गृह मंत्रालयाने … Read more

शाळा, महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार … Read more

सध्याच्या काळात असे करा वेळेचे व्यवस्थापन…

करीअरनामा । वेळेचे व्यवस्थापन ही विशिष्ट कामांवर किती वेळ घालवायचा याचं नियोजन आणि नियंत्रित करण्याची प्रक्रिया होय. चांगले  वेळेचे व्यवस्थापन एखाद्या व्यक्तीस कमी कालावधीत अधिक पूर्ण करण्यास सक्षम करते, तणाव कमी करते आणि करियरच्या यशाकडे वळवते. त्यामुळे आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेच व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे झाले आहे. नको असलेल्या गोष्टी करणे टाळणे व  तुमचा प्रत्येक … Read more

पालकांना दिलासा; शाळांना ‘फी’ वाढ न करण्याचे राज्य शासनाचे आदेश

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले आहेत. अशा वेळी राज्य शासनाने पालकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची … Read more