MPSC पूर्वपरिक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबई | नाॅबेल कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा अायोगाकडून २६ एप्रिल रोजी नियोजित असणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी घेतली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सदर परिक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली … Read more

खूषखबर! आरोग्य विभागात २५ हजारांपेक्षा जास्त पदांची लवकरच भरती, राजेश टोपेंची माहिती

मुंबई प्रतिनिधी | कोरोना विषाणुमूळे देशावर मोठे संकट आले आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० च्या वर गेला आहे. अशात आरोग्य विभागाला कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच आरोग्य विभागात २५,००० पदांची भरती होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील आरोग्य विभागातील जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिल ऐवजी २६ एप्रिलला होणार!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसेवेची पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनामुळे ५ एप्रिल रोजी पूर्वनियोजित असलेली परिक्षा पुढे ढकलली आहे.#careernama #करिअरनामा #MPSC2020 #coronavirus pic.twitter.com/A3g4FOEVd9 — Careernama (@careernama_com) March 22, 2020 … Read more

Breaking News | १० वी चा उर्वरित एक पेपर लांबणीवर, वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशी माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणुन सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे समजत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ६३ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ३१ मार्च पर्यंत सर्व खाजगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले. … Read more

राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड सुरु – राज्यसरकाचा मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यात राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

सर्व शाळा आणि विद्यापीठांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर! छत्तीसगड सरकारचा निर्णय

रायपूर | चीन नंतर आता भारतातही कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. देशात आत्तापर्यंत ८२ हून अधिक कोरोना रुग्न सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन छत्तीसगड सरकारने शाळा आणि विद्यापीठांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. Chhattisgarh: All high schools and universities in the State to remain closed till 31st March, to prevent the spread of … Read more