तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा, 8 जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार.
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया २०१९ मध्ये राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तर औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले … Read more