लाखो विद्यार्थ्यांना मिळू शकते नवीन वर्षाचे गिफ्ट, मानव संसाधन विकास मंत्रालयाने सादर केला प्रस्ताव
भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं आहे. हे एका अहवालानुसार समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांना फक्त आपल्या कोर्सची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी हा कोर्स सोडला आहे.