राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरतीमुळे तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा – रोहित पवार

राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घातला आहे. तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा झाला आहे. असे मत रोहित पवार यांनी टिवटरद्वारे व्यक्त केले आहे.केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती कराता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असा प्रश्न ही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.