Home Blog Page 1072

एसटीत दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील तरुणांसाठी ४२४२ पदांची महाभरती

मुंबई | “औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या १५ दुष्काळग्रस्त घोषित जिल्ह्यांमध्ये होणार चालक आणि वाहकांच्या ४२४२ पदांची भरती होणार आहे ,” अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे .

श्री . रावते यांनी सांगितले ,”या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत दिली जाईल . लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल . इतर आरक्षणाबरोबरच मराठा आरक्षणाचीही या भरतीत अंमलबजावणी होणार आहे .”

श्री . रावते यांनी सांगितले की ,” भरतीतील उत्तीर्ण पात्र उमेदवारांना औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे . ”

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.
WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group
आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

RRB ALP & Technician | some abbreviations and their full forms | #3

RRB ALP & Technician General Awarness Questions | If your preparing for compitative examinations then you must know some abbreviations* and their full forms of simple things. 

*Abbreviations are shortened forms of words or lengthy phrases. 

Part A

Section  4- General awarness and current affairs
No. Of Question- 10
Marks 10

BCCI-Board of Control of Cricket in India

BPO-Business Process Outsourcing

BRB-Be Right Back

BIOS– Basic Input Output System

CCTV-Closed Circuit Television

CDMA– Code Division Multiple Access

CEO-Chief Executive Officer

CID -Crime Investigation Department

CTC -Cost To Company

CV– Curriculum Vitae

To be continued  #4

RRB ALP & Technician | some abbreviations and their full forms | #2

RRB ALP & Technician General Awarness Questions | If your preparing for compitative examinations then you must know some abbreviations* and their full forms of simple things.

*Abbreviations are shortened forms of words or lengthy phrases.

Part – A

Section 4 – ”General awarness and current affairs.”
Total No. Of Question- 10 & Marks-10

AIDS – Acquired Immune Deficiency Syndrome

AM – Anti Meridiem,

PM – Post Meridiem

ATM – Automated Teller Machine

AD – Anno Domini

AICTE  – All India Council for Technical Education

AMIE – Associate Member of the Institution of Engineers

AMUL – Anand Milk Union Limited

ASCII – American Standard Code for Information Interchange

To be continued #3

गडचिरोली जिल्हा परिषदेत ४२ पदांसाठी भरती

गडचिरोली म्हटलं की बर्याचदा भल्या भल्या शासकीय अधिकार्यांना पाचावर धारण बसते. नक्षली कारवायांमुळे गडचिरोली जिल्हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र अलीकडच्या काही काळात परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणुन काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवण्याची संधी येथे अधिकार्यांना मिळते असल्याने अनेकजण आता गडचिरोलीत काम करण्यास उत्सुक असतात. वैद्यकियदृष्ट्या गडचिरोली अतिशय मागास असून चांगल्या सरकारी डाॅक्टरांची जिल्ह्याला गरज आहे. तुम्हाला गडचिरोलीत वैद्यकीय अधिकारी म्हणुन काम करायचे असेल तर तुमच्यासाठी एक खूषखबर आहे. जिल्हापरिषद गडचिरोली मधे नुकतीच ४४ जागांसाठी भरती जाहिर झाली आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे –

एकुण जागा – 44

पदाचे नाव –

वैद्यकीय अधिकारी (सामान्य रुग्णालय/उपजिरु व ग्रामीण रुग्णालय): 12 जागा

वैद्यकीय अधिकारी (प्राथमिक आरोग्य केंद्र): 32 जागा

शैक्षणिक पात्रता – B.A.M.S व विशेषज्ञ पदासाठी पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.

वयाची अट – 58 वर्षांपर्यंत

थेट मुलाखत – प्रत्येक महिन्याचा 2रा व 4था सोमवार (12:00 ते 03:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

RRB ALP & Technician | some abbreviations and their full forms

RRB ALP & Technician General Awarness Quetions | If your preparing for compitative examinations then you must know some abbreviations and their full forms of simple things. 

DSP– Deputy Superintendent of Police

IPL– Indian Premier League

PVC– Poly Vinyl Chloride

SDM– Sub Divisional Magistrate

SIT– Special Investigation Team

SSB– Service Selection Board

CFL– Compact fluorescent lamp

GOOGLE – Global Organization Of Oriented
Group Language Of Earth.

RRB ALP CBT 2 Syllabus

RRB ALP 2018 Railway Recruitment | RRB Board has recently announced revised ALP and technician Result 2018. RRB ALP 2018 CBT is due to be held on January 21, 22, and 23, 2018. There are two Parts in CBT 2 part A and B. The score of Part A will be used for selection, whereas, the Part B will only be a qualifying exam.

  • PART A

Duration: 90 Min, No of total Questions: 100
The marks scored in Part A alone shall be used for short listing of candidates for further stages of recruitment process subject to the condition that the candidate is securing qualifying mark in Part B.

  • The syllabus for Part A & Part B shall be as below :-

1. Mathematics– Number system, BODMAS, Decimals, Fractions, LCM, HCF, Ratio and Proportion, Percentages, Mensuration, Time and Work; Time and Distance, Simple and Compound Interest, Profit and Loss, Algebra, Geometry and Trigonometry, Elementary Statistics, Square Root, Age Calculations, Calendar & Clock, Pipes & Cistern etc.
2. General Intelligence and Reasoning
Analogies, Alphabetical and Number Series, Coding and Decoding, Mathematical operations, Relationships, Syllogism, Jumbling, Venn Diagram, Data Interpretation and Sufficiency, Conclusions and decision making, Similarities and differences, Analytical reasoning, Classification, Directions, Statement – Arguments and Assumptions etc.
3. Basic Science and Engineering
The broad topics that are covered under this shall be Engineering Drawing (Projections, Views, Drawing Instruments, Lines, Geometric figures, Symbolic Representation), Units, Measurements, Mass Weight and Density, Work Power and Energy, Speed and Velocity, Heat and Temperature, Basic Electricity, Levers and Simple Machines, Occupational Safety and Health, Environment Education, IT Literacy etc.
4. General Awareness on Current Affairs
Science & Technology, Sports, Culture, Personalities, Economics, Politics and any other subjects of importance.

  • PART B

Duration: 60 Min, Total No of Questions: 75
Qualifying Mark: 35 % (This is applicable to all candidates and no relaxation is permissible)
This part is qualifying in nature and shall have questions from the trade syllabus prescribed by Director General of Employment & Training (DGET). Candidates with ITI/Trade Apprenticeship qualification will be required to appear in the section having questions from the relevant trade. Candidates holding Degree, Diploma and HSC (10+2) having eligibility for the posts of ALP have to select relevant trade from the list of trades listed against their engineering discipline/HSC (10+2). The trade syllabus can be obtained from the DGET website.

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा…”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन बऱ्हाटे

१. UPSC/MPSC च्या परिक्षांची तयारी करणे म्हणजे स्वतःतील उत्तमाचा ध्यास तसेच स्वतःच्या क्षमतांचा सर्वोत्तम शोध होय.
Preparing for UPSC/MPSC is nothing less than ‘Exploring your best’ and ‘cheaking potential at Apex’

२. दिलेल्या वेळेत अभ्यास पुर्ण करणाराच IAS होऊ शकतो. उपलब्ध वेळ, योग्य रणनीती आणि प्रश्न सराव या गोष्टीच परिक्षा उत्तीर्ण करुन देतील.
The one who finishes activity within Timeframe, will be next IAS.

३. काॅलेज डिग्रीचा अभ्यास आधीच्या आठवड्यात होऊ शकतो परंतु UPSC चा अभ्यास वर्षभर सातत्याने करणे अपेक्षित आहे.
The degree study can be wind up in last night but UPSC Study needs daily consistent study for full year.

४. UPSC च्या प्रत्येक विषयाचा अभ्यास ‘सामान्य’ असावा, ज्यात बहुतेक सर्व घटकांचा समावेश असावा. उदा. सुर्यासहित सुर्याखालील सर्व. प्रत्येक विषयाच्या खोलात जायची आवश्यकता नाही. संक्लपनेचे चतुरस्त्र आकलन मात्र असावे.
UPSC study should be “general” in nature, which covers everything under the Sun including the Sun”

५. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विस्तृत विश्लेषण केले आहे त्यांना अभ्यासाची योग्य दिशा सापडायला मदत होते.
one who did analysis of previous years question papers thoroughly, will surely finds correct direction for UPSC study

६. “आक्रमकतेने अद्ययावत राहणे” हे खऱ्या UPSC परीक्षार्थीचं लक्षण आहे.
“Being aggressively updated” is true character of genuine UPSC Aspirant.

७. UPSC साठी निबंध, नीतिशास्त्र व वैकल्पिक विषय आणि MPSC साठी HRD या विषयांना मुख्य परिक्षेत गुण जास्त मिळवले तरच मनपसंद पोस्ट मिळते.
If you score well ,In Essay, Ethics and Optional subject for UPSC mains and HRD subject for MPSC mains there are highest possibilities of higher rank.

८. UPSC/MPSC च्या गुणवत्ता यादीत येण्यासाठी खुप मोठ्या सातत्य आणि संयमाची आवश्यकता आहे.
संयम- किमान २ वर्ष सातत्याने व योग्य दिशा आखून अभ्यास करण्याचा सराव हवा.
ज्याच्याकडे संयम आणि आक्रमकता एकाचवेळी आहेत ते UPSC परिक्षा उत्तीर्ण होऊ शकतात
Every year 99% Aspirants has to face failure, need “a great Patience”.
(low vacancy v/s high application)
The who gives absolute dedication will definitely become IAS/IPS.
The Aspirant who have Patience and Aggression at a same time, will crack UPSC exam

९. प्रत्येक घटक चतुरस्त्र दृष्टिकोनातून पुर्ण करीत राहणे अपेक्षित आहे. चालु घडामोडी आणि मुळ घटक यांची सांगड घालून अभ्यास करणे गरजेचे आहे.
The one who can think for one issue/Subject with multiple aspects, can become IAS/IPS

१०. UPSC अभ्यास पुढे न ढकलणारे परीक्षार्थी नक्की IAS/IPS साठी निवडले जाऊ शकतात. या अभ्यासात नोट्स काढणे अनिवार्य नाही. प्रत्येक विषयाचे अभ्यास साहित्य ठराविक असावे.
The one who don’t postpone study activity will definitely get selection for IAS /IPS

११. व्यक्तिमत्व चाचणीची तयारी आपल्या जन्मापासुनच सुरू झालेली असते आपल्याला फक्त नैसर्गिक राहुन अजून उत्तमता आणायची आहे.
UPSC Personality Test preparation for strat from our birth, we just need to give it edge.

१२. स्पर्धा परीक्षांच्या GS ची तयारी कधी न संपणारी आहे, अपेक्षित अभ्यासक्रम पुर्ण करुनच यशाचा मार्ग शोधावा लागतो.
GS of competitive exam is unending ride of ocean, where u need to catch correct path and sail through it.
GS- General Studies(सामान्य अध्ययन)

१३. आकलन, निर्णयसंतुलन, अचुकता आणि वेग हे सर्व CSAT पेपरचे मुख्य घटक आहेत
Comprehension, balance of judgement, accuracy and speed are main pillars of CSAT paper
( CSAT – Civil services Aptitude Test)

१४. चिकित्सक आणि सर्जनशील विचार एका प्रवाहात साहित्यिक भाषेत मांडणे UPSC/MPSC च्या निबंधलेखनात अपेक्षित असते.
Critical and creative thinking presenting in flow with literary form is basic need of essay in UPSC/MPSC.

१५. बेसिक संकल्पना स्पष्ट असणाऱ्या परीक्षार्थीची UPSC/MPSC ची पूर्व परिक्षा सहज निघते. परीक्षार्थीच्या महत्त्वाच्या फॅक्ट्स पाठ असाव्यात.
The one has clearity over all concepts will crack prelim exam easily. Important facts of study should memories by Aspirant.

१६. आॅनलाईन व्हिडीओज मध्ये रेंगाळण्यापेक्षा पेपर आणि पेन घेऊन विचार करुन प्रत्यक्ष सराव केल्याशिवाय मुख्य परिक्षेला गुण मिळत नाहीत.
Instead of lost out in videos found yourself in extensive writting on peper with pen after brainstorming on imp issues.

१७. एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे फोकस नाही तर एकाचवेळी इतर खुप गोष्टींना नाही म्हणणे म्हणजे फोकस होय.
Focus is not keeping eye on one thing, but strongly saying no to many other things.

१८. IAS/IPS परीक्षार्थीचा दृष्टिकोन पक्षपाती नसावा. विचार विवेकनिष्ठ आणि आचरण संविधानिक, मुल्याधारित असावे.
IAS Aspirants Perspective should be Unbiased

१९. योग्य मार्गदर्शकाशिवाय कोणाताच परीक्षार्थी UPSC/MPSC परिक्षा पास होऊ शकत नाही. मार्गदर्शन आणि स्व मेहनत या आधारावर पास होणे शक्य आहे.
No Aspirant can clear UPSC/MPSC without a genuine mentor.

२०. सर्वस्व झोकुन देणारेच IAS/IPS होऊ शकतात.
Absolute dedication and 100 % commitment will definitely amaze you with Class One Service.

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.
WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group
आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ येणार? नीती आयोगाची मागणी

नवी दिल्ली | स्पर्धापरिक्षा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करुन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापर्श्वभूमीवर वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निती आयोगाने यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ वर आणण्याची मागणी केली आहे.

नीती आयोगाने ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया’ अंतर्गत धोरणात्मक अहवाल जारी केला आहे. या अहवालात नीती आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा ३० वरून २७ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आयोगाने जारी केलेल्या अहवालात, ‘लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बदल करण्याची तसेच नवीन अधिकार्‍यांची नियुक्‍ती, प्रशिक्षण आणि निवड परीक्षेत काही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे’ असे म्हटले आहे.

सध्या देशात ६० हून अधिक प्रशासकीय सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व नागरी सेवांसाठी एकत्रित परीक्षा घेण्याची सूचनाही नीती आयोगाने केली आहे. सर्वसाधारण गटातील उमेदवारांना यूपीएससी परीक्षेसाठी अद्याप ३० वर्षांपर्यंतची वयोमर्यादा आहे. मात्र, ती २०२२-२३ पासून २७ पर्यंत करावी, अशी सूचना नीती आयोगाने केली आहे.

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

B.A. पास ते कोट्यावधी किंमतीच्या IT कंपनीचा मालक, मराठी मुलाची थक्क करणारी कहाणी

प्रेरणादायी |  गोष्ट आहे संकेत ओस्तवाल नावाच्या एका बी.ए. पास मुलाची आणि Benefito India Pvt Ltd कंपनीची स्थापना करणार्या एका एन्टरप्रिनरची. काॅलेजचं शिक्षण सुरु असताना कोण्या स्टाॅक मार्केट कंपनी मधे पार्ट टाईम जाॅब करणार्या एका धडपडणार्या तरुणाची आणि तिथं काम करत असताना “आपली पण एखादी कंपनी असायला पाहिजे जीचे शेयर याच स्टोक मार्केट मधे वर वर जाताना दिसायला पाहिजेत” असं स्वप्न पाहणार्या एका स्वप्नाळू युवकाची.

        पुण्याच्या स.प. महाविद्यालयात B.A. चं शिक्षण घेत असल्यापासूनच संकेतच्या डोक्यात बिझनेस करायचे वारे वाहायचे. पण घरची परिस्थिती बेताची. वडलांच्या नोकरीवर सार्या घराचा डोलारा अवलंबून होता. त्यावर घर कसतरि चालायचं. बी.ए. च्या पहिल्या वर्षात शिकणारा संकेत तेव्हा हे सगळं पहायचा. पण त्याला यात काहीच करता येण्यासारखं नव्हतं. सगळं त्याच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. पण तरीही तो धडपडत रहायचा. नविन नविन शक्कल लढवत रहायचा. परीक्षेचे फोर्म सुटले की संकेतचा बिझनेस सुरु व्हायचा. काॅलेजमधल्या बर्याच मुलांचे ओनलाइन फाॅर्म भरायचे काम संकेतकडे असायचे. त्यातुन तो जास्ती नाही पण हजार- दिड हजार सहज कमवायचा. यापैसातुन त्याची परिक्षा फी निघायची. संकेतला online कुठे काय फ्री मधे आहे याची सर्व बित्तबातमी असायची. कोणाला पिक्चरला जायचे असेल किंवा कोणाला रेल्वेचं, बसचं रिझर्वेशन करायचं असेल तर सर्वजन हमखास संकेतला फोन लावायचे. संकेतची ही सेवा २૪/७ सुरु असल्याने अन् पैसे नंतर भेटल्यावरती दिले तरी चालत असल्याने सगळ्यानाच ते सोइस्कर वाटायचं.

           २०१૪ च्या दरम्यान जेव्हा Paytm, Freecharge वगैरे बाजारात नवीन होते तेव्हा याने सर्वांसाठी मोबाइल रिचार्ज करण्याची सेवा सुद्धा सुरु केली. कधीपण मोबाइल मधला balance संपला की आता काॅलेजमधील प्रत्तेकजण संकेतलाच रिचार्ज मारायला सागू लागले. हळुहळु या पोरानं घराच्या आसपासच्या १५-२० रिचार्ज विक्रेत्याची डिलरशीपच घेतली. हा घरी बसुन सगळ्याचे Paytm वरुन रिचार्ज करायचा. तेव्हा अशा प्रकारची सेवा पुरवीणारे अॅप बाजारात नविन असल्याने अशा कंपन्यांकडुन बर्याचदा मोठ्या प्रमाणवर benefits उपलब्ध असायचे. त्याच benefits चा फायदा घेउन संकेतने अवघ्या ३ रु profit पासुन सुरवात करुन त्या काळात लाखभर रु ची कमाई केली. अन् वडीलांना लोन भेडण्यास हातभार लावला. अशाच एकदा ola की uber कॅब च्या पहील्या फ्री राईड चा फायदा घेउन cab चा प्रवास करताना त्याच्या डोक्यात फोर व्हीलर घेउन ती धंद्याला लावायचं खुळ घुसलं. जिथं बिझनेस आला तिथं रिस्क आलीच याची पुरेपुर जाणीव असलेल्या संकेतला एका कॅब ड्रायव्हरने ola/uber मधे गाडी लावायच्या बिझनेसचा फंडा समजावुन सांगीतला. मग काय पैसांची युद्दपातळीवर तजवीज करुन गड्याने लगेच एक गाडी घेउन कामावरपण लावली. आता त्याच्या पाच गाड्या ट्रव्हलींग एजन्सीजमधे भाडेतत्वावर कामाला आहेत. दरम्यान संकेतला त्याचा मोठा भाऊ संदेश दादा चा नेहमी पाठिंबा असायचा.

           एखाद्या बिझनेस मधून कधी बाहेर पडायचं हे जर समजलं तर माणुस कधीच तोट्यात जात नाही असं संकेतचं म्हणणं. कोणत्याच बिझनेसकडे लाइफ टाइम म्हणून नाही बघायला पाहिजे असं वाटणारा संकेत म्हणुनच योग्य वेळ साधुन ola/uber मधुन बाहेर पडला. या मधल्या कळात त्याला हे जाणवत होतं की आपल्यासरखे free मधील benefits शोधणारे खुप आहेत. परंतु पुरेसे शिक्षण झालेल्यांना सुद्धा ओनलाइन क्षेत्रातल्या बर्याच गोष्टींची माहिती नाहीये. benefits सर्वांना हवे आहेत पन ते कसे मिळवायचे हे मात्र कोणालाच ठिकसं माहिती नाहीय. आणि म्हणूनच संकेतने नुकतेच Benefito नावाचे एक अॅप स्थापन केले आहे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अगोदर स्वप्न पहावी लागतात हे खरंच आहे. संकेतने त्याच्या स्वप्नांना कृतीची जोड दिली. कदाचीत त्यामुळेच बी.ए. अशी शेक्षणिक पात्रता असलेल्या संकेत कडे सध्या ८ इंजिनियर काम करतात. २ महिण्यांपूर्वी पैशांची कशीबशी तजवीज करुन त्याने हे app बनवले. आज या app चा बाजारभाव करोडो रुपये झाला आहे.“जर तुमच्याकडे मोबाईल असेल आणि जर तुमच्या मोबाईलला सिमकार्ड नंबर असेल तर तुम्हाला या जगात खुप काही मोफत मिळतं. परंतु लोकांना याबद्दल माहितीच नसते.” असं संकेत नेहमी म्हणत असतो. आपण बाजारात भाजीपाला आणायला गेल्यावर १-२ रु साठी कितीतरी वेळ वाद घालतो परंतु एखाद्या माॅल मधे वगैरे गेलो असेल तर मात्र जी कींमत वस्तुवर लिहीली असेल त्या किमतीला ती वस्तु खरेदी करतो. तिथे मात्र कोणीही कींमत पाडून मागण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. “आपण अशा ठिकानीसुद्धा उपलब्ध असलेल्या Benefits चा योग्य फायदा घ्यायला  पाहीजे” असं संकेतचं मत आहे. आपल्या भवताली उपलब्ध असलेल्या अशा सर्व Benefits विषयी संकेतचे हे Benefito App आपल्याला माहीती करुन देते.

Benefito चे आज सहा लाखांहून अधिक युजर्स झाले आहेत. या दोन वर्षांत बेनिफीटो कंपनीने चांगलीच प्रगती केली आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी गचागच भरलेल्या या देशात संकेत ओस्तवाल या एका २२वर्ष वयाच्या मुलाची गोष्ट बर्यापैकी शिक्षित असुनसद्धा हाताला काम नसलेल्या शेकडो तरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. उच्च शिक्षणासोबतच आज कल्पनाशक्तीला वाव देण्याची गरज आहे हे नक्की.

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, मेगा भरतीला पुन्हा ब्रेक

मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न गेले अनेक दिवस भिजत घोंगडं बनला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर कोर्टात त्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. आज मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिकांवर एकत्रीत निकाल सुनावला. यावेळी भाजपा सरकारने जाहीर केलेली मेगा भरती २३ जानेवारी पर्यंत रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही नियुक्त करु नये असा आदेश यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिला.

राज्यातील कंत्राटी कर्मचार्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. राज्यात मेगा भरती घेण्याअगोदर कंत्राटी कर्मचार्यांना कायम करावे अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने कत्राटी कर्मचार्यांना दिलासा दिला.

‘सरकार मराठा समाजाला भडकू पाहत आहे. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण घटनाबाह्य असून ५०% पेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही असा कायदा आहे.’ असं मत जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं. उच्च न्यायालयाने दिलासात्मक निकाल दिला असल्याचंही ते म्हणाले. ‘आम्ही न्यायालयामधे संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवत आहोत. मराठा असो किंवा दलित असो, कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भारताचं संविधान सर्वात श्रेष्ठ आहे.’ असंही ते म्हाणाले.

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram