GK Updates : महाराष्ट्राविषयी थोडक्यात महत्वाचं; स्पर्धा परिक्षेत विचारले जातात असे प्रश्न  

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले (GK Updates) एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील सामान्य ज्ञानावर आधारीत माहिती प्रश्न आणि उत्तरांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
1) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?
उत्तर : 1 मे 1960
2) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?
उत्तर : 1 मे 1962
3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर : यशवंतराव चव्हाण
4) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?
उत्तर : श्री प्रकाश
5) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर : – 3,07,713 चौ.कि.मी.

6) (GK Updates) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे?
उत्तर : अक्षांश 15 अंश 8′ उत्तर ते 22 अंश 1 उत्तर, रेखांश 72 अंश 6′ पूर्व ते 80 अंश 9′ पूर्व. पूर्व-पश्चिम विस्तार 800 कि.मी. उत्तर-दक्षिण विस्तार 700 कि.मी.
7) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?
उत्तर : 720 किमी
8) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
उत्तर : मुंबई
9) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
उत्तर : नागपूर
10) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?
उत्तर : कळसुबाई (1646 मी.)

11) कोणत्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
उत्तर : शंभू महादेव (GK Updates)
12) कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
उत्तर : हरिश्चंद्र बालाघाट
13) कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
उत्तर : सातमाळा अजिंठा
14) महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : तिसरा
15) महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : दुसरा

16) महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
उत्तर : सहावा (82.9%)
17) महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक (GDP) लागतो?
उत्तर : पहिला (GK Updates)
18) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
19) कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर : नाशिक
20) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?
उत्तर : सातवी (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com