GK Updates : असा कोणता देश आहे जिथे शेतीच केली जात नाही? जनरल नॉलेज वाढवणारे प्रश्न पहाच

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण होती?
उत्तरः अण्णा रमजान मल्होत्रा
प्रश्न 2. बिहारच्या पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्र्याचे नाव काय होते?
उत्तर : अब्दुल गफूर खान
प्रश्न 3. (GK Updates) संपूर्ण जगात असा कोणता देश आहे जिथे शेती केली जात नाही?
उत्तर : सिंगापूर

प्रश्न 4. संपूर्ण जगात असा कोणता देश आहे जिथे शेती केली जात नाही?
उत्तर : सिंगापूर
प्रश्न 5. सावली नसलेली गोष्ट कोणती?
उत्तर: रस्ता
प्रश्न6. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: दि. 1 मे (GK Updates)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com