दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर करावा लागेल ‘या’ २ वेबसाईटवर अर्ज 

करियरनामा ऑनलाईन। सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता दहावी १० वी आणि १२ वी परीक्षांचा निकाल लागला आहे. आता गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकनसाठी राज्य महामंडळाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी फेब्रुवारी-मार्च २०२० परीक्षाचे निकाल जाहीर झाले आहेत. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकाची छायांकित … Read more

HSC Result 2020 | ‘या’ वेबसाईटवर ‘असा’ पाहता येईल निकाल

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज लागणार आहे. HSC बोर्डाने बारावीचा निकाल १६ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मंडळाने हा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी जारी केली आहे. जाणून घेऊयात कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार आहे … Read more

HSC Result 2020 | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के

मुंबई | राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यावेळी बारावी निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 88.18 टक्के लागला आहे. राज्याचा बारावीचा विभागनिहाय निकाल :कोकण – 95.89 … Read more

CBSC Results 2020 | दहावी, बारावीचे निकाल जाहीर; ‘इथे’ येणार पाहता

नवी दिल्ली | CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीचे विद्यार्थी CBSE बोर्डाचे निकाल cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर लागेल. रोल … Read more

दहावी बारावीच्या निकालाची तारिख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे संकेत

देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाउन होण्याआधीच  दहावी  आणि बारावीची परीक्षा झाली होती तर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. निकाल लागण्याचा कालावधी निघून गेल्यामुळे निकालाबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर निकालाबाबतच्या चर्चेला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला.

मोठी बातमी! UGC कडून परीक्षेसाठी नवी नियमावली जारी; आता ‘अशी’ होणार परिक्षा

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावर ठाम भूमिका घेतली असली तरी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) परीक्षा घेण्यासाठीची कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यामुळे आता परीक्षा होणार असल्याचे नक्की झाले आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी तापमान मोजणे, सॅनिटायझर, मास्क आदींचा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याआधी राज्य सरकारने परीक्षा ऐच्छिक केल्या होत्या. ज्यांना परीक्षा … Read more

पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून तर दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरु – बच्चू कडू

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती अद्याप बदलली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप काही तारीख निश्चित झालेली नाही पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. मात्र जुलै महिन्यातही शाळा सुरु झाल्या नाही आहेत. आता विद्यार्थ्यांच्या … Read more

ATKT विद्यार्थ्यांना लाॅटरी! सरासरी गुणांद्वारा पास करणार – उदय सामंत

मुंबई | राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सरकारचा सावळा गोंधळ सुरु अाहे. केंद्रीय गृहखात्याने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्यानंतर युजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला अधिसुचना पाठवली होती. मात्र परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ATKT च्या विद्यार्थ्यांना … Read more

मोठी बातमी! विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद आहेत. अशा वेळी मनुष्यबळ विकास मंत्रालय(HRD Ministry) व UGCच्या बैठकीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं समजतंय. ‘साम टीव्ही’च्या वृत्तानुसार, JEE-NEET परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही … Read more

भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more