Home Blog Page 880

नागपूर प्रादेशिक वन विभागांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर प्रादेशिक वन विभागांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.mahaforest.gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वाहनचालक – 1 जागा

मदतनीस – 1 जागा

पात्रता – 10th Pass

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2020

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक ,नागपूर वनविभाग नागपूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – www.mahaforest.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

 

भाभा अणू संशोधन केंद्रांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020  आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/careers/infra_acc.html

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – तंत्रज्ञान अधिकारी, वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 8 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात –  PDF (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/careers/infra_acc.html

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

महाराष्ट्र पोलीसमध्ये विविध पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी  अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://thanepolice.gov.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या –

1 ) Law Officer (Vidhi Adhikari ) Group – B – 1 जागा 

  पात्रता – Bachelor degree in Law with Min 05 Years experience in related field

Candidates should be good knowledge of Hindi & English

वयाची अट – 60 वर्षापेक्षा जास्त नसावे

वेतन –  25,000 रुपये

2 )  Law Officer (Vidhi Adhikari) – 4 जागा 

पात्रता – Bachelor degree in Law with Min 05 Years experience in related field

Candidates should be good knowledge of Hindi & English

वयाची अट  – 60 वर्षापेक्षा जास्त नसावे

वेतन  – 20,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – ठाणे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  22 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://thanepolice.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत  जालना येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव  – उपजीविका विकास सल्लागार

पद संख्या – 1 जागा

पात्रता –  पदव्युत्तर

वयाची अट – 18 ते 35 वर्ष

नोकरीचे ठिकाण – जालना, महाराष्ट्र

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ, राम निवास, कचेरी रोड, साहनी मंदिर चौक, जुना जालना, जालना – 431203

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

 

आयटीआयला येणार अच्छे दिन , प्रवेशासाठी क्षमतेच्या दुप्पट अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI ) प्रवेशासाठी आतापर्यंत दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. दरवर्षीप्रमाणेच कोरोना काळातही आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कायम आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून आयटीआयसाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशासाठी १ लाख ४५ हजार ६३२ जागा आहेत. त्यासाठी आतापर्यंत ३ लाख ५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील २ लाख ७७ हजार ८२० विद्यार्थ्यांनी अर्ज भरून पूर्ण केले आहेत , तर २ लाख ६८ हजार २२६ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असून २ लाख ५४ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अर्ज भरल्याची माहिती संचालनालयाने दिली आहे.

आयटीआय प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळाली. प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत असल्याने प्रवेश अर्जाची संख्या आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.comwww.careernama.com

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3  सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

वरिष्ठ सल्लागार-लेखा –  1 जागा

सल्लागार – 1 जागा

सहयोगी सल्लागार – 3  जागा

 पात्रता

वरिष्ठ सल्लागार-लेखा –  Bachelor of Commerce

सल्लागार – Graduation (BE/ B.Tech.) in Civil Engineering

सहयोगी सल्लागार – Graduate

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3  सप्टेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ऑनलाईन अर्ज करा – 

वरिष्ठ सल्लागार-लेखा – click here

सल्लागार – click here

सहयोगी सल्लागार – click here 1

click here 2

अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

दिनविशेष 29 ऑगस्ट । राष्ट्रीय क्रीडा दिन

करिअरनामा । दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो.  राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट 2012 रोजी भारतीय हॉकी संघाचे स्टार खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला.

या महान हॉकीपटूचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार या पुरस्काराने देशातील क्रीडा नायकांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडला गेला.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचा इतिहास
राष्ट्रीय क्रीडा दिन भारताच्या काही भागात राष्ट्रीय खेळ दिवस नावाने ओळखला जातो.  1979 मध्ये भारतीय टपाल विभागाने मेजर ध्यानचंद यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि दिल्लीच्या राष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलून मेजर ध्यानचंद स्टेडियम, दिल्ली असे ठेवले. 2012 मध्ये घोषणा केली गेली की एक दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जावा, या उद्देशाने क्रीडा प्रकाराच्या भावनेविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि विविध खेळाच्या संदेशाचा प्रसार व्हावा.  यासाठी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्टला भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित करण्यात आला.

मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल:

मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1950 रोजी अलाहाबाद येथे झाला आणि ते त्याच्या काळातील एक महान हॉकी खेळाडू होते.  1928, 1932 आणि 1936 दरम्यान त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकांची हॅटट्रिक मिळविली होती. 1926 ते 1949 पर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर 23 वर्षे खेळ खेळला.  त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण  185 सामने खेळले आणि 570 गोल केलेत.  ते हॉकीबद्दल इतके उत्कट होते की ते चांदण्यारात्री मध्ये खेळासाठी सराव करायचे, ज्यामुळे त्याला ध्यानचंद असे नाव पडले.  1956 मध्ये ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट -https://osmanabad.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – आशा स्वयंसेविका

पद संख्या – 25 जागा

 पात्रता – 10 वी

वयाची अट – किमान – 25 वर्षे,कमाल – 45 वर्षे

नोकरी ठिकाण – उस्मानाबाद

अर्ज पद्धती –  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट –https://osmanabad.gov.in/

अर्ज सादर करण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका उस्मानाबाद, जिल्हा परिषद उस्मानाबाद, (कै. यशवंतराव चव्हाण स्साभागृहाच्या पाठीमागे)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन । विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे विशेष कर्तव्य अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-9-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – विशेष कर्तव्य अधिकारी

पात्रता – M. Tech/M.E in Chemical Engineering / Chemical Technology.

वयोमर्यादा – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन–  40,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10-9-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – 440010

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

परीक्षा पुढे ढकलण्याची सात राज्यांची मागणी, पुनर्विचार याचिका दाखल

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 25 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात आहे, त्यामुळे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) तसेच संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) स्थगित करण्यात याव्यात , अशी मागणी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, झारखंड, छत्तीसगढ आणि पुद्दुचेरी या सात राज्यांनी केली. नीट आणि जेईईच्या परीक्षांचे व्यवस्थित आयोजन करण्यात आलेले नसून त्यामुळे 25 लाख विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य या संकटात सापडणार असल्याचा दावा काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयात नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरे गेले. हा मुद्दा राजकारणाबाहेरचा, विद्यार्थ्यांशी संबंधित आहे. नीट आणि जेईईच्या परीक्षा रद्द करू नयेत, तर पुढे ढकलण्यात याव्या आणि त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पुनर्विचार याचिका करणाऱ्या सात राज्यांमध्ये भारताची तीस टक्के लोकसंख्या आणि देशाचे 30 टक्के क्षेत्रफळ आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या परीक्षांचे घाईघाईने आयोजन केल्यास 25 लाख विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे पालक आणि कुटुंबियांनाही झळ बसू शकते. कारण केंद्र सरकारचे नियोजन ढिसाळ आहे. पण चार तासांच्या पूर्वसूचनेवर देशात लॉकडाऊन जाहीर करणाऱ्या सरकारकडून आणखी वेगळी अपेक्षा करता येणार नाही, अशी टीका ओब्रायन यांनी केली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com