Home Blog Page 345

Job Alert : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यात भरती सुरु; पात्रता फक्त 12 वी पास

Job Alert (20)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बालविकास सेवा योजना (Job Alert) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.

संस्था – एकात्मिक बालिवकास सेवा योजना

भरली जाणारी पदे –

  1. अंगणवाडी सेविका – 5 पदे
  2. मिनी अंगणवाडी सेविका – 4 पदे
  3. अंगणवाडी मदतनीस – 39 पदे

पद संख्या – 45 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – सिंधुदुर्ग

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

अर्ज/ परीक्षा फी – (Job Alert)

फी नाही

असा करा अर्ज – 

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
    जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण अर्ज नमूना काढू शकता (Job Alert)
  3. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  4. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  5. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प- कणकवली, जिल्हा- सिंधुदुर्ग.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – icds.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Income Tax Department Recruitment : 10 वी ते ग्रॅज्युएट्ससाठी भारताच्या आयकर विभागात ‘या’ पदांवर भरती 

Income Tax Department Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या आयकर (Income Tax Department Recruitment) विभागामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ या रिक्त पदांच्या एकूण 41 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2023 आहे.

संस्था – आयकर विभाग, भारत सरकार

भरली जाणारी पदे – 

  1. आयकर निरीक्षक – 4 पदे
  2. कर सहाय्यक – 18 पदे
  3. मल्टी टास्किंग स्टाफ – 19 पदे

पद संख्या – 41 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Income Tax Department Recruitment)

1. आयकर निरीक्षक – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक.

2. कर सहाय्यक – बॅचलर डिग्री आणि डेटा एंट्री स्पीड 8000 की डिप्रेशन प्रति तास.

3. मल्टी टास्किंग स्टाफ – मॅट्रिक (10वी पास) किंवा समतुल्य.

मिळणारे वेतन –

आयकर निरीक्षक – Rs. 44,900/- ते Rs. 1,42,400/- दरमहा

कर सहाय्यक – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- दरमहा (Income Tax Department Recruitment)

मल्टी टास्किंग स्टाफ – Rs. 18,000/- ते Rs. 56,900/- दरमहा

वय मर्यादा –

18 ते 30 वर्षे

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (Income Tax Department Recruitment)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता. (Income Tax Department Recruitment)
  5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

Office of Additional Commissioner of Income Tax (Administration), 2nd Floor, Aayakar Bhawan, 16/69, Civil Lines, Kanpur -208001. (Income Tax Department Recruitment)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Layoff : Meta मध्ये दुसऱ्यांदा मोठी कपात; तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना दिला डच्चू

Layoff (1)

करिअरनामा ऑनलाईन । फेसबुकची पालक कंपनी असलेल्या (Layoff) मेटाव्हर्सने आणखी 10 हजार जणांना कामावरून काढत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. कामकाज खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंपनीत खुल्या असलेल्या 5 हजार जागांसाठी आगामी काळात भरती होणार नाही, असेही स्पष्ट झाले आहे.

अशा प्रकारे नोकरकपात करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मेटाव्हर्सचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. इतक्या जणांना कामावरून कमी करणे याचा अर्थ झोकून देऊन (Layoff) काम करणाऱ्यांना, तसेच गुणवत्ताधारक व्यक्तींना मुकण्यासारखे आहे, असेही झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. कंपनीने कॅलिफोर्निया येथील दि मेनलो पार्क येथे अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

कंपनीने फेब्रुवारीत कमी नफ्याची नोंद केली होती. ऑनलाइन जाहिरात बाजारपेठ आणि टिकटॉकसारख्या प्रतिस्पर्ध्यांमुळे नफ्यावर परिणाम झाल्याचे कंपनीने म्हटले होते. त्यापूर्वीच नोव्हेंबर 2022 मध्ये मेटाव्हर्सने 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

गुगलकडून भारतात कर्मचारी कपात (Layoff)

गुगलने आता भारतातही कर्मचारी कपात सुरू केली आहे. अमेरिकेतील या दिग्गज टेक कंपनीने भारताच्या विविध विभागांतील 450 ते 480 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्याकडे थेट व्यवस्थापक नव्हते त्यांना काढून टाकण्यात आले. यातील अनेक (Layoff) कर्मचारी हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये लेव्हल फोर सॉफ्टवेअर डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर, क्लाउड इंजिनीअर आणि डिजिटल मार्केटर म्हणून काम करत होते. सूत्रांनी असेही सांगितले की, अमेरिकेत घडल्याप्रमाणे, भारतातील कर्मचाऱ्यांनाही मेल्सद्वारे कपातीची बातमी देण्यात आली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Post Recruitment : भारतीय पोस्ट विभागात नवीन भरती; पात्रता फक्त 10 वी पास

India Post Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । इंडिया पोस्ट, तमिळनाडू सर्कलने भरतीची (India Post Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या एकूण 58 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – इंडिया पोस्ट, तमिळनाडू सर्कल

भरले जाणारे पद – स्टाफ कार ड्रायव्हर

पद संख्या – 58 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (India Post Recruitment)

  1. उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून किंवा शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण केली असावी.
  2. हलक्या आणि जड वाहनांसाठीचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक.
  3. मोटर मॅकेनिझमची माहिती असावी. (उमेदवारांना वाहनातील किरकोळ समस्या दूर करता यायला हव्या.)
  4. हलकं व जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव

वय मर्यादा –

18 ते 27 वर्षे

अनारक्षित आणि EWS – 18 ते 27 वर्षे

SC आणि ST- वयोमर्यादेत 5 वर्षे सूट

OBC- वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट (India Post Recruitment)

सरकारी नोकरासाठी वयोमर्यादा – 40 वर्षे

परीक्षा फी – 100 रुपये/- ( SC/ST/PwBD फी नाही)

मिळणारे वेतन – 19,900/- ते 63,200/- दरमहा

निवड प्रक्रिया –

स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभाग किंवा युनिटचे वाटप केले जाईल. (India Post Recruitment)

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – Address:- “The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai- 600006”

काही महत्वाच्या लिंक्स – (India Post Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – indiapost.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Surekha Yadav : भेटा…आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना; ज्या चालवतात ‘वंदे भारत एक्सप्रेस’

Surekha Yadav Loco Pilot

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील महिला आज कोणत्याच क्षेत्रात (Surekha Yadav) मागे नाहीत. देशासह -विदेशात भारतीय महिलांची क्षमता ओळखून त्यांना मोठ्यात मोठी पदांची जबाबदारी दिली जात आहे. आजच्या महिला सर्व काही करू शकतात. स्त्रिया आकाशात विमान उडवण्यापासून ते रुळांवरून ट्रेन चालवण्यास खंबीर आहेत. अशा यशस्वी महिलांमध्ये सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव यांचाही समावेश आहे. सुरेखा यादव या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिल्या लोको पायलट ठरल्या आहेत.

Surekha Yadav Loco Pilot

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन समर्थपणे चालवली. यावेळी सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले आहे.

Surekha Yadav Loco Pilot

या कामगिरीबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी (Surekha Yadav) महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 8वर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सुरेखा यादव म्हणाल्या, “नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या पाच मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय राखणे, तसेच ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो.”

 

 

मूळच्या सातारा जिल्हातील सुरेखा यादव (Surekha Yadav)

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव (Surekha Yadav) यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल सातारा येथून झाले. पुढील अभ्यासासाठी त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम घेतला आणि नंतर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा डिप्लोमा मिळवला. 1988 मध्ये त्या भारतातील पहिली महिला लोको पायलट बनल्या. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : वडील शेतकरी अन् आई मजूर; Youtube वरुन अभ्यास करून हा तरुण बनला IAS

IAS Success Story of Sohan Lal

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल (IAS Success Story) सांगणार आहोत ज्याने देशातील सर्वात कठीण परीक्षेत सेल्फ स्टडीच्या जोरावर यश मिळवले आहे. सोहनलाल असे या व्यक्तीचे नाव आहे. राजस्थानचे रहिवासी असलेल्या सोहन लाल यांनी UPSC परीक्षा पास करून IAS  पदापर्यंत मजल मारली आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांची अभ्यासाच्या रणनितीविषयी…

IAS Success Story of Sohan Lal

वडील शेतकरी तर आई करते मजुरी 

सोहन लाल हा जोधपूर, राजस्थानचा रहिवासी आहे. त्यांनी सीकर येथील शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ते आयआयटी दिल्लीत दाखल झाले. येथून त्यांनी (IAS Success Story) इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी घेतली. सोहनलालचे वडील गोरधन राम शेती करतात, तर आई मनरेगामध्ये मजुरी करून घराला हातभार लावते.

IAS Success Story of Sohan Lal

…यासाठी कॅम्पस प्लेसमेंट नाकारली (IAS Success Story)

सोहन लालने आयआयटी दिल्लीतून बीटेक केल्यानंतरच ठरवले होते की, नोकरी करायची नाही. कारण सोहनलाल यांना  आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते. याच कारणामुळे IITने आयोजित केलेल्या कॉलेज कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ते सहभागी झाले नाहीत. त्यांनी वेळ न घालवता यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Success Story of Sohan Lal

कोचिंग क्लास न लावता Youtube वरून केली तयारी

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेच्या तयारीसाठी सोहनलाल (IAS Success Story) यांनी कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. इंटरनेटच्या मदतीने यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओच्या वाचनासह नोट्स काढण्यावर जास्त भर दिला.

IAS Success Story of Sohan Lal

तीन वेळा आलं अपयश 

UPSC ची परीक्षा देताना सोहन लाल एक-दोनदा नव्हे तर सलग तीनवेळा नापास झाले होते, तरीही त्यांनी हार मानली नाही. ते कायम प्रयत्न करत राहिले. मागील परिक्षेत केलेल्या (IAS Success Story) चुकांवर ते सतत काम करत राहिले. तीन वेळा आलेल्या अपयशामुळे ते खचले नाहीत. IAS होण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेचा फॉर्म भरला आणि पूर्ण क्षमतेने अभ्यासाची तयारी सुरु केली.

IAS Success Story of Sohan Lal

चौथ्या प्रयत्नात IAS पद मिळवलं

परिक्षेत तीन वेळा अपयश आल्यानंतर सोहन लाल यांनी अभ्यासात चांगली पकड मिळवली होती. यावेळी त्यांची मेहनत रंगली. त्यांनी UPSC च्या तीनही टप्प्यांत उत्तम कामगिरी (IAS Success Story) केली. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत चांगली कामगिरी करून त्यांनी संपूर्ण भारतातून 681 वा क्रमांक मिळविला. ही रँक मिळवून ते IASअधिकारी झाले; आणि पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : या आहेत 14 प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांनी केलेली कामगिरी; UPSC/MPSC परिक्षेत विचारु शकतात हे प्रश्न

GK Updates 15 Mar

करिअरनामा ऑनलाईन । जगभरातील तसेच भारतातील प्रख्यात (GK Updates) व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. आज भारत जो काही आहे तो या लोकांच्या योगदानामुळे आहे.

जगात विविध महान व्यक्ती आहेत ज्यांनी अनेक क्षेत्रात असामान्य कामगिरी केली आहे. मात्र या नामवंत व्यक्तींबद्दल काही लोकांना माहिती नाही. आज आम्ही प्रतिष्ठित व्यक्तींबद्दलचे प्रश्न आणि (GK Updates) उत्तरे यांच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. ही माहिती तुम्हाला कोणतीही सरकारी भरतीची परीक्षा देताना किंवा मुलाखतीला सामोरे जाताना निश्चितच उपयोगी ठरणार आहे.

1. खालीलपैकी कोणती पहिली भारतीय महिला अंतराळात गेली?
A. कल्पना चावला
B. सुनीता विल्यम्स
C. कोनेरू हंपी
D. वरीलपैकी काहीही नाही

उत्तर: A (GK Updates)

स्पष्टीकरण: कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला किंवा भारतात जन्मलेली महिला अंतराळवीर होती.

2. अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण होता?

A. विक्रम अंबालाल
B. रवीश मल्होत्रा
C. राकेश शर्मा
D. नागपती भट

उत्तर: C

स्पष्टीकरण: भारतीय हवाई दलाचे माजी पायलट राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय बनून इतिहास रचला. सोव्हिएत इंटरकोसमॉस कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी सोयुझ टी-11 वर उड्डाण केले.

3. पूरक ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्टवर चढाई करणारा (GK Updates) खालीलपैकी पहिला माणूस कोण होता?

A. जुनको तबेई
बी. रेनहोल्ड मेसनर
C. डंकन चेसेल
D. फु दोरजी

उत्तर: D
स्पष्टीकरण: पूरक ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली व्यक्ती 1978 मध्ये पीटर हेबलर यांच्यासह रेनहोल्ड मेसनर होती. समुद्रसपाटीपासून 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची सर्व 14 शिखरे सर करणारा तो पहिला गिर्यारोहक होता.

4. जामा मस्जिद कोणी बांधली?

A. जहांगीर
B. अकबर
C. इमाम बुखारी
D. शहाजहान

उत्तर: D
स्पष्टीकरण: दिल्लीची जामा मशीद १६५०-५६ मध्ये मुघल सम्राट शाहजहानने बांधली होती. ही भारतीय उपखंडातील दुसरी सर्वात मोठी मशीद आहे आणि मुघल स्थापत्यकलेचे प्रभावी उदाहरण देखील आहे. (GK Updates)

5. भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहले आहे?

A. बकीम चंद्र चटर्जी
B. रवींद्रनाथ टागोर
C. स्वामी विवेकानंद
D. वरीलपैकी काहीही नाही

उत्तर: B
स्पष्टीकरण: 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत लिहिले. त्याचे इंग्रजीत ‘मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया’ म्हणून भाषांतर करण्यात आले आणि 28 फेब्रुवारी 1919 रोजी टागोरांच्या मदनपल्ले येथे अल्पकालीन वास्तव्यादरम्यान एक धून देण्यात आली.

6. नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते?

A. सी.व्ही. रमण
B. अमर्त्य सेन
C. हरगोविंद खोराना
D. सुब्रमण्यम चंद्रशेखर

उत्तर: A (GK Updates)
स्पष्टीकरण: सर चंद्रशेखर वेंकट रमण किंवा सी.व्ही.रामन हे 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ होते “प्रकाशाच्या विखुरण्यावरील त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या नावाच्या प्रभावाच्या शोधासाठी.”

7. नोबेल पारितोषिक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?

A. रवींद्रनाथ टागोर
B. सीव्ही रमण
C. मदर थेरेसा
D.हरगोविंद खोराना

उत्तर: A
स्पष्टीकरण: रवींद्रनाथ टागोर हे साहित्यातील त्यांच्या कार्यासाठी 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते.

8. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

A. ऐश्वर्या राय
B. सुष्मिता सेन
C. रीता फारिया
D. दिया मिर्झा

उत्तर: C
स्पष्टीकरण: रीटा फारिया ही एक भारतीय चिकित्सक, माजी मॉडेल आणि मिस वर्ल्ड 1966 स्पर्धेची विजेती आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली भारतीय बनून तिने इतिहास रचला.

9. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?

A. अब्दुल कलाम
B. लाल बहादूर शास्त्री
C. डॉ. राजेंद्र प्रसाद
D. झाकीर हुसेन

उत्तर: C
स्पष्टीकरण: डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारतीय राजकारणी, वकील आणि पत्रकार होते. ते भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती होते (1950-62). ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (1934, 1939 आणि 1947) अध्यक्ष देखील होते.

10. बुकर पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते?

A. धन गोपाल मुखर्जी
B. निरद सी. चौधरी
C. अरुंधती रॉय
D. अरविंद अडिगा

उत्तर: C
स्पष्टीकरण: 1997 मध्ये अरुंधती रॉय यांनी त्यांच्या पहिल्या कादंबरीसाठी, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जसाठी प्रतिष्ठित बुकर पारितोषिक जिंकले.

12. खालीलपैकी कोणाला ‘फ्लाइंग सिख’ हे नाव मिळाले?

A. मिल्खा सिंग
B. लाला लजपत राय
C. भगतसिंग
D. सरदार वल्लभभाई पटेल (GK Updates)

उत्तर : A

स्पष्टीकरण: फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1935 रोजी लायलपूर (आता फैसलाबाद), पाकिस्तान येथे झाला आणि 18 जून 2021 रोजी कोविड-19 मुळे त्यांचे निधन झाले. अंतिम फेरी गाठणारे ते पहिले भारतीय पुरुष ठरले. ऑलिम्पिक ऍथलेटिक्स इव्हेंटमध्ये जेव्हा त्याने रोममधील 1960 ऑलिम्पिक गेम्समध्ये 400-मीटर शर्यतीत चौथे स्थान पटकावले होते.

12. मिसेस वर्ल्ड 2023 कोण आहे?

A. आलिया सय्यदा

B. प्रेमिला नायडू

C. सरगम कौशल

D. हेमांगी सोनी

उत्तर : C

स्पष्टीकरण: कौशलने 63 देशांतील स्पर्धकांना पराभूत करून 21 वर्षांनंतर विजेतेपद भारतात परत आणले. मिसेस वर्ल्ड ही विवाहित महिलांसाठीची पहिली सौंदर्य स्पर्धा आहे, जी 1984 मध्ये सुरू झाली.

13. फोर्ब्स 2023 च्या यादीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

A. एलोन मस्क

B. जेफ बेझोस (GK Updates)

C. बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब

D. लॅरी एलिसन

उत्तर : C

स्पष्टीकरण: बर्नार्ड जीन एटिएन अर्नॉल्ट हे फ्रेंच व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि कला संग्राहक आहेत. त्याचे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानले जाते.

14. भारतातील पहिला परवानाधारक पायलट कोण आहे?

A. बिजू पटनायक

B.राजीव गांधी

C.बैजयंत जय पांडा

D. जेआरडी टाटा

उत्तर : D

स्पष्टीकरण: जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा हे भारतीय पायलट, उद्योगपती, उद्योजक आणि टाटा समूहाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म भारतातील टाटा कुटुंबात झाला आणि ते सुप्रसिद्ध उद्योगपती रतनजी दादाभॉय टाटा आणि त्यांची पत्नी सुझान ब्रिएर यांचे पुत्र होते. (GK Updates)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Transgender Reservation : आता तृतीयपंथीयांना नोकरीमध्ये मिळणार आरक्षण, राज्य शासनाचा मोठा निर्णय

Transgender Reservation

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तृतीयपंथीयांना शिक्षण, नोकरी व शासकीय (Transgender Reservation) योजनांमध्ये लिंग पर्यायामध्ये स्त्री, पुरुष यासोबतच यापुढे तृतीयपंथी असा पर्याय उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्याची तत्काळ व काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही शासनाने बजावले आहे. सामाजिक न्याय विभागाने त्यासंबंधीचा आदेश दि. ३ मार्चला काढला आहे. सांगलीच्या संपदा ग्रामीण महिला संस्थेने (संग्राम) तृतीयपंथीयांना नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम 2019 मंजूर केला आहे. या अधिनियमातील प्रकरण ५ कलम ९ व १० मध्ये कोणतीही आस्थापना कोणत्याही तृतीयपंथी व्यक्तीशी, रोजगाराशी संबंधित कोणत्याही बाबतीत भेदभाव करणार नाही, अशी तरतूद केली आहे. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण (Transgender Reservation) विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (रिट पिटिशन क्रमांक ४००-२०१२ ६०४-२०१३) या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना तृतीयपंथीयांच्या सार्वजनिक नियुक्त्यांसाठी सर्व प्रकारचे आरक्षण द्यावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या सर्वांची दखल घेऊन राज्य शासनाने हा आदेश काढला आहे. शासकीय, सार्वजनिक प्राधिकरणांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व पदांच्या भरतीमध्ये अर्ज, आवेदनपत्रावर लिंग पर्याय म्हणून पुरुष व स्त्री घटकाबरोबर तृतीयपंथी हा पर्याय उपलब्ध करून द्यावा. मात्र, त्या पदाची सक्षम प्राधिकाऱ्याने निश्चित केलेली अर्हता तृतीयपंथीयांनाही पूर्ण करावी लागेल.

हा आदेश कुणासाठी लागू होणार (Transgender Reservation)

हा आदेश शासकीय, निमशासकीय, मंडळे, महामंडळे, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, शासकीय विद्यालये, महाविद्यालये, शासकीय शैक्षणिक संस्था, खासगी विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिकसंस्था, अनुदानित, विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालये व शैक्षणिक संस्था आणि ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे अशा सर्व इतर प्राधिकारणे, सेवा व संस्थांना हा आदेश लागू होईल.

“महाराष्ट्र शासनाचा तृतीयपंथीयांना आरक्षण देण्याचा निर्णय (Transgender Reservation) त्यांचे जीवन बदलून टाकणारा आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी, समतेची वागणूक मिळून त्यांचे जगणे आत्मनिर्भर व्हावे, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे;” असं मत सांगली येथील संग्राम संस्थेच्या अध्यक्ष मीना शेषू यांनी व्यक्त केलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

 

Government Jobs : 4 थी पास उमेदवारांना मुंबई High Court मध्ये Job ची संधी; 47 हजार पगार

Government Jobs (25)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिक्त पदांच्या (Government Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून चौथी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 27 मार्च 2023 रोजी होणार आहे.

संस्था – मुंबई हाय कोर्ट, मुंबई

भरले जाणारे पद – स्वयंपाकी / Cook

पद संख्या – 2 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा.

2. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – (Government Jobs)

10 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी – 200/- रुपये

मिळणारे वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये दरमहा आणि इतर भत्ते

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Jobs)

मुलाखत तारीख – 27 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.

भरतीसंदर्भात सूचना – 

1. उमेदवार करार करण्यास सक्षम असावा/ असावी. त्याला / तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.

2. त्याला / तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या /तिच्याविरूध्द फौजदारी खटला प्रलंबित नसावा. (Government Jobs)

3. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांचेवर कोणतीही विभागीय चौकशी नसावी.
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 205 व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

आवश्यक कागदपत्रे –

1. जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला
2. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक
3. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र
4. जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे (कमीत कमी ५ वर्षांपासून ओळखत असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर सह) (जाहीरातीसोबत परिशिष्ट ‘ब’ नमुन्यात)
5. स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला (Government Jobs)

6. स्वयंपाकाचा विशेषतेसंबंधीचा दाखला (असल्यास)
7. सक्षम अधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला
8. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
9. अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी सोबत जोडावी
10.  उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
11. विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला
12. सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Recruitment 2023 : बॅचलर उमेदवारांसाठी IIT मुंबई अंतर्गत ‘या’ पदावर भरती; लगेच करा Apply

IIT Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे (IIT Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, सहाय्यक निबंधक, प्रशासकीय अधीक्षक पदांच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2023 आहे.

संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई

पद संख्या – 12 पदे (IIT Recruitment 2023)

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1) कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक / Junior Administrative Assistant – 04 पदे

पात्रता – कला, विज्ञान (तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी व्यतिरिक्त) आणि वाणिज्य मध्ये बॅचलर पदवी

2) सहाय्यक निबंधक / Assistant Registrar – 06 पदे

पात्रता : किमान 55% गुणांसह योग्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष शिक्षण तसेच 06 वर्षे अनुभव आवश्यक. (IIT Recruitment 2023)

3) प्रशासकीय अधीक्षक / Administrative Superintendent – 02 पदे

पात्रता : योग्य शाखेत बॅचलर पदवी सह 04 वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2023

वय मर्यादा – (IIT Recruitment 2023)

09 एप्रिल 2023 रोजी

  1. कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – 27 वर्षे
  2. सहाय्यक निबंधक – 40 वर्षे
  3. प्रशासकीय अधीक्षक – 32 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 

  1. कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – 21,70/- ते 69,100/- दरमहा
  2. सहाय्यक निबंधक- 56,100/- ते 1,77,500/- दरमहा (IIT Recruitment 2023)
  3. प्रशासकीय अधीक्षक – 44,900/- ते 1,42,400/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.iitb.ac.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

APPLY 1

APPLY 2 

APPLY 3

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com