GK Updates : संपूर्ण विश्वाची उत्पत्ती कशापासून झाली?कोणत्या ग्रहाला ‘संध्याकाळचा तारा’ म्हणतात?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – सांगा कोणत्या ग्रहाला ‘संध्याकाळचा तारा’ देखील म्हणतात?
उत्तर – वास्तविक पाहता (GK Updates) शुक्र हा संध्याकाळचा तारा म्हणून ओळखला जातो.
प्रश्न 2 – संपूर्ण विश्वाची उत्पत्ती कशापासून झाली?
उत्तर – सुपरनोव्हाद्वारे संपूर्ण विश्व अस्तित्वात आले आहे.

प्रश्न 3 – वनस्पती कोणत्या भागावर आपले अन्न बनवतात?
उत्तर – वनस्पती त्यांचे अन्न पानांवर बनवतात.
प्रश्न 4 – (GK Updates) सूर्यामध्ये कोणता वायू सर्वाधिक आढळतो?
उत्तर –हायड्रोजन वायू सूर्यामध्ये जास्त आढळतो.
प्रश्न 5 – भारतातील कोणते शहर ‘बनाना सिटी’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर – महाराष्ट्रातील जळगाव शहर केळीचे शहर म्हणून ओळखले जाते, कारण येथे प्रति हेक्टर 70 टन केळीची लागवड केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com