कौतुकास्पद! भंगार गोळा करणाऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । काही मुले ही खूप कमी वयात प्रौढ होतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांना तशी बनविते. समोर कितीही मोहाचे क्षण आले तरी ते झुगारून देऊन केवळ एखाद्या ध्येयाने ही मुले पेटून उठलेली असतात. जिथे तिथे ते स्वप्न जणू त्यांचा पाठलाग करत असतं. अक्षय गडलिंगची या तरुणाची कथा देखील अशीच काहीशी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या … Read more

नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC परिक्षेत ९९.८९% विद्यार्थी अपयशी! आता त्यांचं काय? IPS अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. पण यासोबतच अयशस्वी विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांनीही मेहनत केली होती. मात्र त्यांना यशाला मुकावे लागले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी आपले नशीब अजमावत असतात. पण त्यातले सर्वच यशस्वी होत नाहीत. अपयशी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात … Read more

अभिमानास्पद! पती सीमेवर करतो देशसेवा, पत्नी तहसिलदार होऊन लोकसेवेत

करिअरनामा ऑनलाईन । भारतात गेल्या काही वर्षात स्त्री पुरुष समानता आली असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी मुली या केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून शिक्षण घेताना दिसतात. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते मग नोकरी तर खूप दूरचा प्रश्न आहे. इंद्रायणी गोमासे यांची कथा थोडीशी वेगळी आहे. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा … Read more

कौतुकास्पद! चहावाल्याची मुलगी झाली वायुसेनेत अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त केलेल्या कु. गंगवाल … Read more

याला म्हणतात चिकाटी! १६ पूर्व आणि १२ मुख्य परीक्षेनंतर त्याला मिळाले नायब तहसीलदार पद 

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संयम असावा लागतो म्हणतात ते काही खोटे नाही. वेल्हे तालुक्यातील अति दुर्गम भागात राहणाऱ्या ठाणगाव येथे राहणारे पोळेकर कुटुंब होय. नकुल शंकर पोळेकर यांनी १६ पूर्व १२ मुख्य परीक्षा आणि २ मुलाखतीनंतर ते आता नायब तहसीलदार झाले आहेत. अनेकदा अपयश पचवून देखील त्यांनी धीर सोडला नाही. … Read more

वडील मटका व्यवसायात; मुलगा झाला नायब तहसिलदार

करिअरनामा ऑनलाईन । कित्येकदा आजूबाजूचे वातावरण एखाद्या गोष्टीसाठी पूर्णतः प्रतिकूल असते. अशावेळी अनेकजण ती गोष्ट करण्याचा केवळ विचार करत बसतात. पण कृती काही होत नाही. कित्येकांना या अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण असे खूप कमी लोक असतात जे यातून आपली स्वतःची वाट निर्माण करतात. आणि ईप्सित स्थळी जाऊन पोहोचतात. अशीच गोष्ट आहे विक्रांत जाधव … Read more

‘या’ पाच गोष्टी कराल तर तुमचा दिवस आनंदात जाईल

टीम, हॅलो महाराष्ट्र | आपला प्रत्तेक दिवस आनंदात जावा असं प्रत्तेकाला वाटत असते. तुमचा दिवस आनंदात जावा यासाठी आम्ही काही खास टीप्स घेऊन आलो अाहोत. खालील पाच गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचा दिवस नक्किच आनंदात जाईल. १) सकाळी उठल्यानंतर डोळे झाकून शांत बसणे -सकाळी उठल्यानंतर डोड धुतल्यानंतर काही वेळ डोळे झाकून शांत बसावं. यामुळे डोक्यातील … Read more

भरारी घे जरा… वर्ष नवे…संकल्प नवे…!

लाईफस्टाईल फंडा । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, आणि उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता मागील वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि येणारे नविन वर्ष काही नविन करण्याचे स्वप्न घेऊन आले आहे. ही सर्व … Read more

आयुष्यातून नकारात्मक भावनांचे निराकरण करा

लाईफस्टाईल फंडा । नकारात्मक भावना आपला दिवस, आपला मूड आणि आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम करू शकतात. एक नकारात्मक भावना इतकी शक्तिशाली असू शकते की, यामुळे आपल्या संपूर्ण मूडवर, आपल्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि आपण इतरांशी कसे वागतो यावर परिणाम करतात. भावनांचे सामर्थ्य ओळखा- आपल्या भावना संपूर्णपणे स्वत: ची एक शक्तिशाली बाजू आहेत. भावना आपल्या संपूर्ण शरीरावर, … Read more

‘एकाग्रता’ : यशाची गुरुकिल्ली

लाईफस्टाईल फंडा । एकाग्रता ही आपले ध्येय साध्य करण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आजच्या गुंतागुंतीच्या युगात आपण एकाग्रता विसरत चाललो आहे. यात तंत्रज्ञान याचा बऱ्यापैकी वाटा आहे. एकाग्रता म्हणजे आपण हाती घेतलेले किंवा ठरवले ध्येय यात पूर्ण लक्ष केंद्रित करणे होय. एकाग्रता देऊन केलेले काम याने स्मरणशक्ती ही चांगली राहते. बऱ्याच वेळा आपण कामाची रुपरेखा … Read more