BREAKING NEWS : 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । लाॅकडाऊनमुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसह पालक अनं शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तसंच भविष्यात ही गावं कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री … Read more

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार – मंत्री उदय सामंत

Colleges in the state start from February 15 - Minister Uday Samant

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्गाचा जोर ओसरत असताना राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात महाविद्यालये सुरु करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होत होती. याबाबत १ फेब्रुवारी रोजी … Read more

राज्यात शिक्षण पद्धतीत होणार आमूलाग्र बदल, मंत्रीमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण ( STARS ) करण्याच्या उद्देशाने जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्र पुरस्कृत प्रकल्पाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणाऱ्या “स्टार्स” प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यात … Read more

कोरोना काळात नोकरी गमावलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने राज्यातील वेगवेगळ्या २७५ कंपन्यांशी संपर्क साधून ४३ हजार ३४ जागांवर बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नोकरी गमावलेले आणि नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. या ठिकाणी दहावी उत्तीर्णपासून ते अभियांत्रिकीपर्यंत शैक्षणिक पात्रता असलेल्या … Read more